४० हजार गावांचे विद्युतीकरण

महाराष्ट्र राज्यातील एकूण ४१,०९५ गावापैकी (जनगणना २००१ नुसार) डिसेंबर २०१२ पर्यंत ४०,७१९ गावांचे महावितरणाद्वारे पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.