No Picture
Uncategorized

पुणे जिल्ह्यातील छोटे शहर नीरा

नीरा हे पुणे जिल्ह्यातील छोटे शहर आहे. नीरा नदीच्या नावावरून या शहराचे नाव नीरा पडले असून, ते पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. […]

No Picture
Uncategorized

उस्मानाबाद जिल्ह्यातील निजामशहाची राजधानी परांडा

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे. […]

No Picture
Uncategorized

नाशिकचा कापड उद्योग

महाराष्ट्रात कापडाचा उद्योग मुंबईजवळ भरभराटीस आल्यानंतर राज्यात इतरत्र पसरला. नाशिक जिल्ह्यात येवले, नाशिक व मालेगाव ही कापड उद्योगाची केंद्रे आहेत. […]

No Picture
Uncategorized

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नारायणगाव

नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. […]

No Picture
Uncategorized

बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नांदुरा

नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मुंबई-हावडा रेल्वेलाईनवर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेले आहे. नांदुरा नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश काळात म्हणजे १९३१ साली झालेली आहे. ज्ञानगंगा नावाच्या नदीमुळे नांदुरा शहराचे […]

No Picture
Uncategorized

अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नांदगाव-खांडेश्वर

नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. […]

No Picture
Uncategorized

सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर नंदेश्वर

नंदेश्वर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जत ते मंगळवेढा हा १७१ क्रमांकाचा राज्यमहामार्ग या शहरातून जातो. […]

No Picture
Uncategorized

पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर देहू रोड

देहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत. […]

No Picture
Uncategorized

पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर देहू

देहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले. […]

No Picture
Uncategorized

देशाच्या जीडीपीत १३ टक्के वाटा राज्याचा

महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. […]