प्रभाकर गोविंद अत्रे
सुमारे २५ पुस्तके लिहिणारे कथा-कादंबरीकार प्रभाकर गोविंद अत्रे यांचा जन्म २० ऑगस्ट १९२२ रोजी झाला. “माझे जीवनगाणे”, “रंगात रमलो मी” या त्यांच्या कादंबर्यांना नाट्यसृष्टीची पार्श्वभूमी आहे. Prabhakar Govind Atre
सुमारे २५ पुस्तके लिहिणारे कथा-कादंबरीकार प्रभाकर गोविंद अत्रे यांचा जन्म २० ऑगस्ट १९२२ रोजी झाला. “माझे जीवनगाणे”, “रंगात रमलो मी” या त्यांच्या कादंबर्यांना नाट्यसृष्टीची पार्श्वभूमी आहे. Prabhakar Govind Atre
सुमारे २५ पुस्तके लिहिणारे कथा-कादंबरीकार प्रभाकर गोविंद अत्रे यांचा जन्म २० ऑगस्ट १९२२ रोजी झाला. “माझे जीवनगाणे”, “रंगात रमलो मी” या त्यांच्या कादंबर्यांना नाट्यसृष्टीची पार्श्वभूमी आहे. Prabhakar Govind Atre
महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर हे मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९० रोजी झाला. “पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य” या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते. Kashinath Vasudeo Abhyankar
महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर हे मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९० रोजी झाला. “पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य” या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते. Kashinath Vasudeo Abhyankar
बळीराम जनार्दन आचार्य हे अध्यात्मपर पुस्तकांचे लेखक होते. त्यांचा जन्म ३० डिसेंबर १८८२ रोजी झाला. वेदांतविषयक अध्यात्म विचाराचे विवेचन करणारा मनोविलास हा त्यांचा ग्रंथ प्रसिध्द आहे. Baliram Janardan Acharya
बळीराम जनार्दन आचार्य हे अध्यात्मपर पुस्तकांचे लेखक होते. त्यांचा जन्म ३० डिसेंबर १८८२ रोजी झाला. वेदांतविषयक अध्यात्म विचाराचे विवेचन करणारा मनोविलास हा त्यांचा ग्रंथ प्रसिध्द आहे. Baliram Janardan Acharya
जनार्दन वासुदेव आगासकर हे कायद्यांचे भाषांतरकार आणि मुंबई हायकोर्टाचे पहिले नेटिव्ह न्यायाधीश होते. “दर्पण या वृत्तपत्रात ते काही काळ होते. १८ जुलै १८९४ रोजी त्यांचे निधन झाले. Janardan Vasudeo Agaskar
जनार्दन वासुदेव आगासकर हे कायद्यांचे भाषांतरकार आणि मुंबई हायकोर्टाचे पहिले नेटिव्ह न्यायाधीश होते. “दर्पण या वृत्तपत्रात ते काही काळ होते. १८ जुलै १८९४ रोजी त्यांचे निधन झाले. Janardan Vasudeo Agaskar
‘महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ आजगावकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी झाला. ‘कवन-कुतूहल’ (पद्यरचना), “प्रणय विकसन”, “प्रणयानंद” ही नाटके आणि “मुकुंदराजाचा सार्थ-परमाकृत” हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके त्यांनी लिहिली. […]
‘महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ आजगावकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी झाला. ‘कवन-कुतूहल’ (पद्यरचना), “प्रणय विकसन”, “प्रणयानंद” ही नाटके आणि “मुकुंदराजाचा सार्थ-परमाकृत” हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके त्यांनी लिहिली. […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes