मोरगावचा श्री मोरेश्वर
अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. मोरगाव हे कऱ्हा नदीच्या काठी वसले असून पुण्याहून साधारणत: दीड तासात मोरगावला जाता येते. पुणे – हडपसर – सासवड – जेजूरी- मोरगाव हा ६४ कि. मी. अंतराचा रस्ता आहे. […]
अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. मोरगाव हे कऱ्हा नदीच्या काठी वसले असून पुण्याहून साधारणत: दीड तासात मोरगावला जाता येते. पुणे – हडपसर – सासवड – जेजूरी- मोरगाव हा ६४ कि. मी. अंतराचा रस्ता आहे. […]
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद […]
कर्नाटक राज्यातील तुमकुर हे एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे बंगलोरपासून अवघ्या ७० किलोमीटरवर असलेल्या या शहरात २८ ऑगस्ट २०१० रोजी कर्नाटक शासनाने महापालिकेची स्थापना केली राष्ट्रीय महामार्ग क्र २०६ वर हे शहर येते तुमकूरला नारळाचे […]
मुंबईतील राजाबाई टॉवर २६० फूट उंच आहे. लंडनच्या बिगच्या धर्तीवर हा टॉवर मुंबईत बांधण्यात आला. या टॉवरचे डिझाईन इंग्रजी वास्तुकार सर गिलबर्ट स्कॉट यांनी तयार केले. नोव्हेंबर १८७८ मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर प्रथमच […]
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात समाविष्ट असलेले जालना हे शहर कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिध्द आहे. समर्थ रामदास स्वामी याचे वास्तव्य होते. १९८२ पूर्वी हे शहर औरंगाबाद जिल्ह्याच्या भागात होते. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा अस्तित्वात आला. […]
वनवासात असताना प्रभू रामाचंद्राचे रामटेक परिसरात वास्तव्य होते. त्यामुळे या ठिकाणाचे नाव रामटेक ठेवले गेले. या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे ६०० वर्षे पुरातन ऐतिहासी मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांचा खास शास्त्रसाठा या मंदिरात असून, इ. स. २५० […]
जवाहरलाल नेहरु ग्रंथालय हे मुंबई विद्यापीठातील प्रसिध्द ग्रंथालय आहे. मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. याची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली. मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय जवाहरलाल नेहरू ग्रंथालय या नावाने प्रसिद्ध […]
अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे महत्वाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर ओझर येथे आहे. कुकडी नदीच्या काठावरील विघ्नेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब […]
सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes