अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर संगमनेर
संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत. […]
संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत. […]
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंडळाने आपल्या शिलकी निधीतून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली. […]
लातूर तेलगाव हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर कोल्हापूर ते नागपूर या राज्य महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले आहे. […]
रिसोड हे वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर ते वसलेले आहे. या शहराचे पूर्वीचे नाव ऋषीवंतनगर असे होते. या शहरातील अमरदासबाबा मंदिर प्रसिद्ध आहे. […]
अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, हे तालुका मुख्यालय असलेले ठिकाण आहे. येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे. […]
राज्यात २८९१८ उद्योगधंदे असून, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे या उद्योगधंद्यांना २२४०.८३ एमएलडी एवढा पाणीपुरवठा केला जातो. यासाठी राज्यात ३२३८.६० किमीची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. यामुळे वार्षिक ४३२ कोटीचा महसूल प्राप्त होतो.
महाराष्ट्र राज्यातील एकूण ४१,०९५ गावापैकी (जनगणना २००१ नुसार) डिसेंबर २०१२ पर्यंत ४०,७१९ गावांचे महावितरणाद्वारे पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील मुंबई शहरात इ.स. १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले. इटालियन वास्तुशास्त्र पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीस आता शिक्षणतज्ज्ञ भाऊ दाजी लाड यांचे नाव […]
अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. ‘सधन शेतकऱ्यांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ‘अकलूज’ ओळखले जाते. इथली ग्रामदेवता असलेल्या अकलाई देवीच्या नावावरून या शहराचे नाव पडलेले आहे. नीरा नदीच्या काठावर वसलेल्या या […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes