वर्धा व पैनगंगेच्या संगमावर वसलेली गावे
वर्धा व पैनगंगेचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटी गावाजवळ, वैनगंगा व सूर या नद्यांचा संगम भंडारा येथे झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगेचा संगम झाला. […]
वर्धा व पैनगंगेचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटी गावाजवळ, वैनगंगा व सूर या नद्यांचा संगम भंडारा येथे झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगेचा संगम झाला. […]
वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते. […]
संग्रामपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर असून, तालुक्य मुख्यालय आहे. विदर्भातील अमरावती विभागात त्याचा समावेश होतो. […]
वाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो. […]
महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे. […]
अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, हे तालुका मुख्यालय असलेले ठिकाण आहे. येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे. […]
महाराष्ट्रातील मुंबई शहरात इ.स. १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले. इटालियन वास्तुशास्त्र पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीस आता शिक्षणतज्ज्ञ भाऊ दाजी लाड यांचे नाव […]
महाराष्ट्र राज्यातील एकूण ४१,०९५ गावापैकी (जनगणना २००१ नुसार) डिसेंबर २०१२ पर्यंत ४०,७१९ गावांचे महावितरणाद्वारे पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.
राज्यात २८९१८ उद्योगधंदे असून, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे या उद्योगधंद्यांना २२४०.८३ एमएलडी एवढा पाणीपुरवठा केला जातो. यासाठी राज्यात ३२३८.६० किमीची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. यामुळे वार्षिक ४३२ कोटीचा महसूल प्राप्त होतो.
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes